Thursday, September 04, 2025 12:47:36 PM
राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू झाल्यामुळे 15 लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने राज्यात ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी रद्द करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे.
Ishwari Kuge
2025-05-04 18:46:19
दिन
घन्टा
मिनेट